Friday, July 15, 2011

बिगर मुसलमानांवर 10 टक्के 'जिझिया'कर! 'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेचा फतवा!!

'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेचा फतवा!!

नागपूर/विनायक पुंड

मुस्लिमबहुल भागात राहणार्‍या बिगर मुसलमानांनी आपल्या

महिन्याच्या उत्पन्नापैकी 10 टक्के रक्कम 'जिझिया' कर म्हणून द्यावी, असा फतवा 'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेने काढला आहे. अशा आशयाची पत्रके नागपूर येथे वाटण्यात आली आहेत. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

दारूल उलुम देवबंद इंडिया या संघटनेची 'जिझिया' करासंबंधीची पत्रके नुकतीच नागपूर शहरात आढळून आली आहेत. हा देश 'इंडिया' कधीच हिंदूंचा नव्हता. या देशावर मुसलमानांनी वर्षानुवर्षे राज्य केले आहे. मुस्लिमबहुल भागात मुसलमानांचेच 'शरिया' कायद्यानुसार राज्य असावे, अशी आमची 'तहरिक-ए-तालिबान- हिंदुस्थान'ची मागणी आहे. यानुसार मुस्लिमबहुल भागात राहणार्‍या बिगर मुसलमानांना 'मुलीम' अंतर्गत राहणे व काम करण्याकरिता 'जिझिया' कर द्यावा लागेल, असे आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.धर्मपरिवर्तनाद्वारे आमचा इस्लाम धर्म स्वीकारून सुखरूप राहा किंवा आमच्या अटीनुसार 'जिझिया' कर द्यावा, अन्यथा

आमच्यासोबत लढण्याकरिता तयार राहावे. आपण आपल्या महिन्याकाठी असलेल्या उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम प्रत्येक

महिन्याच्या 1 तारखेला स्थानिक मुस्लिम फंडात जमा व्हायला पाहिजे. या आदेशाला न मानणार्‍या किंवा याकडे लक्ष न देणार्‍याला भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर 'दारूल उलुम देवबंद इंडिया' असे संघटनेचे नाव देण्यात आले असून ई-मेल अँड्रेस व मोबाईल फोन आणि फॅक्स नंबरही देण्यात आला आहे.मुस्लिम राजवटीत औरंगजेबाच्या कारकिर्दीत 'जिझिया' कर लावण्यात आला होता. 'दारूल उलुम देवबंद' या संघटनेने नागपूरसह अन्य शहरातही नमूद पत्रके वाटली असल्याचे वृत्त आहे.

----------

संबंधित वृत्त आज १४ जुलै २०११ च्या नागपूर पुण्य नगरी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

Link- http://www.punyanagari.in/epapermain.aspx?queryed=9&eddate=07%2f14%2f2011

---------------

आता मला खालील प्रश्न पडले आहेत.

१) परवा मुंबईत ३ बॉम्ब फुटले तेव्हा "दहशत वादाला धर्म नसतो " म्हणणारी गांडू ची औलाद कुठे गेली?

२) हीच गांडूची औलाद आम्हाला सांगत होती -"बॉम्ब स्फोटात राजकारण आणू नये.रालोआ आघाडी च्या काळात पण बॉम्ब फुटले" पण राहुल बाबा च्या बेताल वक्तव्याचा निषेध करायला हि बेगडी निधर्मी (छुपी कोन्ग्रेसी) मंडळी आली नाहीत.

३) कुठे गेले ते घटनेचे रक्षक? हे फतवे घटने विरुद्ध नाहीत काय? कि शहा बानो प्रमाणे ह्या वेळी पण शेपट्या घालणार? आणि खैरलांजी- रमाबाई वरून कोकलणार?

४) पुरुष नसलेला खेडेकर आणि दरिद्री कोकाटे ह्यांना झिजीया देणे मान्य आहे काय?हा मराठ्याचा अपमान नाही काय?

हिंदुनो गांडू राहिलात तर दांडू जाईल.वेळीच जागे व्हा.

जय महाराष्ट्र! जय हिंदुराष्ट्र!


No comments:

Post a Comment