Thursday, July 28, 2011

दीप अमावस्या (aka गटारी)

आषाढ अमावस्या हल्ली गटारी म्हणून प्रसिद्ध झाली आहे.पण ह्याला खर तर दीप अमावस्या म्हणतात.ह्यादिवशी घरातील दीप -निरांजन-कलश-ताम्हण इत्यादी पूजेचे साहित्य धून- घासून-पुसून ठेवावे हे मुख्य काम त्या दिवशी असते.ह्या दिवशी दिव्याची पूजा करतात.
कारण श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत वैकल्य,अभिषेक केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते ते पुन्हा जरा घासून पुसून लक्ख करणे हा त्यामागचा उद्देश असतो.
जसे अभिषेक पात्र म्हणा होम कुंड म्हणा हि काही रोजच्या पूजेतील वस्तू नाहीत.तर अशा गोष्टी काढून त्या साफ करून श्रावण महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे.

ह्या दिवसाचा नैवेद्य

ह्या दिवशी माझ्या घरी उडदाचे वडे,खीर,पुरी,भाजी,भात,वरण असा नैवेद्य दाखवला जातो.
केळीच्या पानावर जेवण असत.गाईचे पण एक पान वेगळ काढल जात.हा नैवेद्य मला फार आवडतो.हा नैवेद्य बहुदा रात्रीच असतो.(नैवेद्य रात्रीच का? आमवस्या रात्रीच असते असे कारण कळले)बर्याच लोकंकडे ह्या दिवशी पुरणाचा नैवेद्य असतो.

तीर्थरूप ह्या दिवसाला गटारी संबोधून ह्या दिवसाचे धार्मिक महत्व कमी करणाऱ्या लोकांना दिवसातून ३-४ वेळा शिव्या हसडतात.त्यामुळे मित्रांबरोबर मी ह्या दिवशी गटारी साजरी करत नाही.आम्हाला नोन वेज खायचेच नसल्याने आम्हाला बारा महिने श्रावण.माझ्या घराण्यात २८ व्यक्तींपैकी मीच एकटा मासाहार करतो. मग खर्या श्रावणामुळे आमचे कुठे अडते? मग गटारी तरी कशाला?

त्यापेक्षा ह्या दिवसाचे धार्मिक महत्व ओळखून त्यानुसार वागणे बरे असे मला वाटते.आणि हे मला अलीकडे वाटू लागले आहे.लहान होतो तेव्हा कळतच न्हवते.कळू लागले तेव्हाच पिवू लागलो.(११ वीत) मग २-४ वर्ष गटारी म्हणून साजरी केली.पण आता नाही.खाणे पिणे श्रावणात पण चालूच असते.(समोरचा पाजत असेल तर) मग गटारी गटारी चा गळा काढत हा इवेन्ट साजरा का करू? कशाला करयचा?

Sunday, July 24, 2011

सिंघम:परीक्षण-मराठीपण भावलं

सिंघम

कलाकार:अजय देवगण,काजल अग्रवाल,प्रकश राज आणि १६ मराठी कलाकार

संगीत:अजय अतुल

दिग्दर्शक-रोहित शेट्टी

My Ratings:***

रोहित शेट्टी चे विनोदी चित्रपट पाहिले होते.पण action सिनेमा कसा करतो हे बघायचं होत.अजय देवगण चा अपहरण नंतर चा हाच action चित्रपट आहे.(हल्ला बोल कोणाला कळला?) शिवाय अजय अतुल च पहिलाच हिंदी संगीत.(महेश मांजरेकर च्या पिक्चर ला पण होत.पण ते घरचेच आहेत.बाहेरच्या निर्मात्या सोबत हे त्याचं पहिलाच काम) शिवाय सोनाली कुलकर्णी,सचिन खेडेकर,पुष्कर जोग सारखे मराठी कलाकार ह्या मुळे उत्सुकता होती. वेगवेगळी तीन टोक एकत्र आली कि एकतर ते पिक्चर आपटत किंवा खूप हिट होत. पण मी चित्रपट कोणासाठी बघितला तर तो "प्रकश राज" साठी बघितला.wanted पासून मी त्याचा फ्यान झालो.

सिंघम चा उल्लेख मी चिंगम असा केला होता.पण तसा तो नाही.

हा चित्रपट टिपिकल बॉलीवूड पिक्चर ला थोडी सौथ त्रितमेंट देवून बनवला आहे.टिपिकल मसाला action पिक्चर.स्टोरी जुनीच आहे.एक पोलीस विरुद्ध ग्यांग्स्तर.पण अजय देवगण आणि प्रकश राज ह्यांनी उत्तम अभिनय आणि संवाद ह्यामुळे चित्रपट निदान एकदा बघण्यासारखा झाला आहे.प्रकश राज चा अभिनय आणि संवाद बोलण्याची पद्धत(डायलॉग डीलेवारी)वर मी फार फिदा आहे.त्याचा टायमिंग आहे शब्द्फेकीच.त्याने मजा येते.

सौथ स्टायल म्हणाल तर अजय देवगण प्रकश राज कडे जावून त्याला आव्हान देतो किंवा तो पोलीस स्टेशन मध्ये येवून त्याला बोलतो हे प्रसंग व त्यातील संवाद हे कितेक सौथ सिनेमात पाहिले आहेत.

शेवट चांगला झाला आहे.आणि त्यात जी विनोद निर्मिती आहे ती चक्क प्रकश राज कडून व्हिलन कडून झाली आहे.प्रकश राजच हे वेगळेपण आहे.एकाचवेळी राग येईल अशी काम आणि हास्याला येईल असे वाक्य हे त्यालाच जमू शकत.खंडणी मागायची त्याची पद्धत- सोलिड राग पण येतो आणि त्याची बोलण्याची ढब पाहून हसायला पण येते.

अजय अतुल च संगीत ठीक आहे.अगदी एक नंबर वैगेरे म्हणणार नाही.त्यांनी क्लब बेसड मुजिक(जे हल्ली सगळेच देतात) न देता सिनेमा बेस मुजिक दिल आहे.

सिंघम च मराठीपण भावलं

त्यात मराठी वाक्य-माझी सटकेल,आता माझी सटकली,आईच्या गावात.त्याने मजा आली.आजवर हिंदीतला मराठी माणूस म्हणजे कामवाली बाई आणि फार तर मंत्री-पोलीस ते हि भ्रष्ट हेच होत.(अपवाद असतीलही).एक दोन मराठी वाक्य त्यांच्या तोंडात घातली कि झाल.पण ह्या चित्रपटात तस नाही.मराठी वाक्य बर्यच पात्रांच्या तोंडी आहे.जसे आपण पंजाबी पिक्चर पाहून बरेच पंजाबी शब्द समजू लागलो तसे मराठी इतर लोकांना का कळणार नाही.हे लक्षात घेवून आजवर पंजाब दाखवताना जेवढी पंजाबी भाषा ह्या हिंदिवाल्यानी दाखवली तेवढीच मरठी ह्या चित्रपटात आहे.हि गोष्ट जास्त महत्वाची आहे असे मला वाटत.

अवधूत गुप्ते आणि गौतम राजाध्यक्ष ह्यांनी दाजीबा आणि विंचू चावला गाणी दिल्ली हरयाणा पंजाब मध्ये फुकट सीडी वाटून प्रसिद्ध केली.महेश मांजरेकर आणि आणि मधुर भांडारकर ह्यांनी बर्याच मराठी कलाकारांना हिंदीत इतर कलाकार म्हणून आणले.त्याचाच हे फळ आहे.ह्यात आईच्या गावात- सटकली सारखे मराठी शब्द असल्यामुळे काही कोणी गळे काढण्याची आवश्यकता नाही.इतर लोकांना समजेल अशीच हि भाषा आहे.(इतर लोकांना सदाशिव पेठी भाषा कळणार आहे का?)

पिक्चर टिपिकल बॉलीवूड -सौथ मिश्रण-अंग्री यंग म्यान स्टायल असला तरी ह्या चित्रपटाच्या माध्यामातून मराठीला हिंदीच्या मुख्य प्रवाहात मिळालेले स्थान हे मला जास्त महत्वाचे वाटते.

Friday, July 15, 2011

बिगर मुसलमानांवर 10 टक्के 'जिझिया'कर! 'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेचा फतवा!!

'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेचा फतवा!!

नागपूर/विनायक पुंड

मुस्लिमबहुल भागात राहणार्‍या बिगर मुसलमानांनी आपल्या

महिन्याच्या उत्पन्नापैकी 10 टक्के रक्कम 'जिझिया' कर म्हणून द्यावी, असा फतवा 'दारूल उलुम देवबंद' या मुस्लिम संघटनेने काढला आहे. अशा आशयाची पत्रके नागपूर येथे वाटण्यात आली आहेत. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

दारूल उलुम देवबंद इंडिया या संघटनेची 'जिझिया' करासंबंधीची पत्रके नुकतीच नागपूर शहरात आढळून आली आहेत. हा देश 'इंडिया' कधीच हिंदूंचा नव्हता. या देशावर मुसलमानांनी वर्षानुवर्षे राज्य केले आहे. मुस्लिमबहुल भागात मुसलमानांचेच 'शरिया' कायद्यानुसार राज्य असावे, अशी आमची 'तहरिक-ए-तालिबान- हिंदुस्थान'ची मागणी आहे. यानुसार मुस्लिमबहुल भागात राहणार्‍या बिगर मुसलमानांना 'मुलीम' अंतर्गत राहणे व काम करण्याकरिता 'जिझिया' कर द्यावा लागेल, असे आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे.धर्मपरिवर्तनाद्वारे आमचा इस्लाम धर्म स्वीकारून सुखरूप राहा किंवा आमच्या अटीनुसार 'जिझिया' कर द्यावा, अन्यथा

आमच्यासोबत लढण्याकरिता तयार राहावे. आपण आपल्या महिन्याकाठी असलेल्या उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम प्रत्येक

महिन्याच्या 1 तारखेला स्थानिक मुस्लिम फंडात जमा व्हायला पाहिजे. या आदेशाला न मानणार्‍या किंवा याकडे लक्ष न देणार्‍याला भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर 'दारूल उलुम देवबंद इंडिया' असे संघटनेचे नाव देण्यात आले असून ई-मेल अँड्रेस व मोबाईल फोन आणि फॅक्स नंबरही देण्यात आला आहे.मुस्लिम राजवटीत औरंगजेबाच्या कारकिर्दीत 'जिझिया' कर लावण्यात आला होता. 'दारूल उलुम देवबंद' या संघटनेने नागपूरसह अन्य शहरातही नमूद पत्रके वाटली असल्याचे वृत्त आहे.

----------

संबंधित वृत्त आज १४ जुलै २०११ च्या नागपूर पुण्य नगरी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

Link- http://www.punyanagari.in/epapermain.aspx?queryed=9&eddate=07%2f14%2f2011

---------------

आता मला खालील प्रश्न पडले आहेत.

१) परवा मुंबईत ३ बॉम्ब फुटले तेव्हा "दहशत वादाला धर्म नसतो " म्हणणारी गांडू ची औलाद कुठे गेली?

२) हीच गांडूची औलाद आम्हाला सांगत होती -"बॉम्ब स्फोटात राजकारण आणू नये.रालोआ आघाडी च्या काळात पण बॉम्ब फुटले" पण राहुल बाबा च्या बेताल वक्तव्याचा निषेध करायला हि बेगडी निधर्मी (छुपी कोन्ग्रेसी) मंडळी आली नाहीत.

३) कुठे गेले ते घटनेचे रक्षक? हे फतवे घटने विरुद्ध नाहीत काय? कि शहा बानो प्रमाणे ह्या वेळी पण शेपट्या घालणार? आणि खैरलांजी- रमाबाई वरून कोकलणार?

४) पुरुष नसलेला खेडेकर आणि दरिद्री कोकाटे ह्यांना झिजीया देणे मान्य आहे काय?हा मराठ्याचा अपमान नाही काय?

हिंदुनो गांडू राहिलात तर दांडू जाईल.वेळीच जागे व्हा.

जय महाराष्ट्र! जय हिंदुराष्ट्र!


Wednesday, July 13, 2011

निषेध बॉम्बस्फोटाचा आणि कसाब ला दोनदा जन्माला घालणाऱ्या मिडीयाचाही.

आज दिनांक १३ जुलै २०११

झवेरी बाजार,ओपेरा हाउस व दादर च्या बॉम्ब स्फोटाचा तीव्र निषेध.मृत व्यक्तींना श्रद्धांजली,जखमी लोकांसाठी प्राथना.

पण सगळ्यात जास्त निषेध करावासा वाटतो तो मिडीयाचा.का? -

कसाब चे दोन दोन बर्थडे : पहिला १३ सप्टेबर आणि दुसरा १३ जुलै.

पहिला १३ सप्टेबर हा दिवस बर्थडे म्हणून २००९ (आज पासून साधारण २ वर्षे आधी) साली बर्याच मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी सांगितला होता अगदी जेल आणि कोर्टरेकॉर्ड म्हणून

उदा : http://www.indianexpress.com/news/kasab-turns-22-today-but-no-cake-in-jail-for-him/516508/%E0%A5%A6

आज तो सरकून २ महिने पुढे आला १३ जुलै , बहुतेक कसब मराठी तिथी प्रमाणे बर्थडे सेलेब्राते करत असावा नाही तर दोनदा जन्माला आला असावा.

वारे भारतीय मेडिया बनवा उल्लू अजून आमच्या सारख्या जनतेला.