Thursday, March 31, 2011

आजचा सवाल? खेळातल राजकारण!

आम्ही म्हणालो कि पाकड्या शी खेळू नका तर सगळे बांगा देतात कि "खेळत राजकारण आणले हो".मग काल मनमोहन सिंघानि काय केल?

गिलानी आले -
1)ते काय गिळलेला पाक व्याप्त काश्मीर चा तुकडा घेवून आले ?
2)कि त्यांच्या इशार्यावर भारतातील आतंकवादी कारवाई थांबणार आहेत?
3)किंवा हाफिज सेद ला आपल्या ताब्यात देणार आहेत?
4)कि आपल्याला पाकी भूमी वर लष्करी तळ उभे करून दहशतवादी तळ जेथे आहेत त्यावर हल्ले करून ते बेचिराख करू देणार आहेत?

मजबूर सिंघ तुम्ही काय करणार?
घोटाळे जावू दे हो. खापर तुम्ही आघाडीच्या राजकारणावर व स्वतःच्या पक्षातील नालायक लोकांवर फोडलेच आहे.
पण एका लढवय्या अशा धर्माचे-कौम चे तुम्ही आहात ज्याची स्थापना हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी झाली.मग काय कर्तव्य बजावणार? देशाचे?धर्माचे? बोला हे -
युनो मध्ये पाक व्याप्त काश्मीर ची मागणी(जी नेहरू घेवून गेले.अशा वेळेला जागतिक प्रश्न.५५ कोटी द्याला दो भायोका बटवारा) गंभीरतेने लावून धरणार आहात?त्यावर निर्णय घेण्यास त्यांना भाग पडणार आहात?
करणार काय तुम्ही?

काय फायदा ह्या वांझोट्या चर्चेचा?
ज्या घोटाळ्याच्या गर्तेत मनमोहन सिंघ सरकार बुडाले आहे त्यातून लोकांचे लक्ष वळवणे एवढाच या डिप्लोमसी चा अर्थ आहे,सावधान! विसरू नका घोटाळे.

जर क्रिकेट हा धर्म आहे.आणि धर्म हि अफूची गोळी आहे.(दोन्ही वाक्ये कथित बुद्धिवाद्यांची आमची नवे) तर हि अफूची गोळी पाजण्याचे काम आज सरकारी वरद हस्ताने होतंय अये वाटत नाही का तुम्हाला?

शोर्ट टर्म मेमरी लोस बनू नका? थंड डोक्याचे राहाल व शांत बसाल तर चिरडले जाल.चिरडले जातच आहात तुम्ही.
येत्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून द्या.अण्णा हजारे सारख्या समाज सेवकांना लोकपाल बिल च्या मागणीसाठी साथ द्या.